डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

'या' गोष्टी गुप्त ठेवा

 आपल्या जीवनातील काही गोष्टी सर्वांन पासुन गुपित ठेवा.

आजकाल प्रत्येक व्यक्ती च्या जीवनात काही न काही समस्या असतात. या समस्या आपण आपल्या समाजातील लोकांना सांगून आपण आपले च हसे करुन घेत असतो.

कारण समाजातील काही व्यक्ती आपल्या समस्या गंभीर होऊन ऐकतील व नंतर हसुन इतर लोकांना सांगत बसतील, या व्दारे समाजातील आपली प्रतिष्ठा व पत कमी होते.

त्यामुळे आपल्या काही गोष्टी प्रत्येक व्यक्ती ने गुप्त ठेवल्या पाहिजे.


आपली आर्थिक क्षमता:-

प्रत्येक व्यक्ती ने आपल्या घर परिवारा ची आर्थिक क्षमते विषयी कधीही समाजातील व इतर लोकां समोर चर्चा करत बसू नये. त्यामुळे समाजातील लोकांना आपल्या विषयी एक प्रकारे अंदाज बांधता येऊ शकतो. 

तुम्ही गरीब, श्रीमंत, किंवा मध्यमवर्गीय असा आपल्या आर्थिक परिस्थिती ची माहिती लोकांना देऊ नका. लोक या महिती चा गैर फायदा घेऊ शकतात.

आपल्या परिवारातील अडचणी:-

आजकाल प्रत्येक परिवारातील सदस्यां चे एकमेकांशी पटत नसते. आपल्या परिवारात अनेक अडचणी किंवा वाद विवाद असतात. या विषयी इतर लोकांशी बोलणं म्हणजे लोकांना आपल्या घरातील गोष्टी माहीत करुन देणे सारखे आहे. या गोष्टी तुमच्या साठी व परिवारा साठी ही हानीकारक आहे.

आपल्या क्षमता:-

प्रत्येक व्यक्ती ने आपल्या कोणत्याही क्षमतां विषयी समाजातील लोकां समोर विनाकारण बडेजाव करने, व्यर्थ बडबड करणे टाळले पाहिजे.

थोडक्यात आपल्या क्षमता समाजात उघड करु नये.

आपल्या योजना:-

प्रत्येक व्यक्ती ने आपल्या योजना विषयी इतर लोकांशी चर्चा करणे चुकीचे आहे. कारण आजकाल प्रत्येक व्यक्ती तुमच्या योजना विषयी सहकार्य करणारा असेलच असे नाही.

त्यामुळे आपल्या पुढच्या योजना विषयी चर्चा करत बसू नका.

आपला इतरांशी असलेल्या वादविवाद विषयी:-

आजकाल स्पर्धा युगात प्रत्येक व्यक्ती चे कोणाशी न कोणाशी वादविवाद किंवा शत्रूत्व असु शकते. त्या विषयी माहिती उघड करत बसू नका. या गोष्टी चा लोकं गैर फायदा घेऊन तुम्हाला अडचणीत आणु शकतात.

आपल्या आजारपणा विषयी:-

आजकाल धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती ला काही न काही आरोग्य विषयक समस्या असतात. पण तुम्ही कायम तुमच्या आरोग्य समस्या विषयी माहिती देत बसू नका.

लोकांसाठी ते कंटाळावाणे वाटु शकते. तसेच तुमच्या साठी ते घातक ही होऊ शकते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक