डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यातील फलश्रुती

श्री गुरुचरित्र सात दिवसांत वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या ५३ अध्याय पोथीतील क्रम असा आहे.

सप्ताह पद्धती

१ ला दिवस :- १ ते ९ अध्याय

२ रा दिवस :- १० ते २१ अध्याय

३ रा दिवस :- २२ ते २९ अध्याय

४ था दिवस :- ३० ते ३५ अध्याय

५ वा दिवस :- ३६ ते ३८ अध्याय

६ वा दिवस :- ३९ ते ४३ अध्याय

७ वा दिवस :- ४४ ते ५३ अध्याय

अध्याय १- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.

अध्याय २- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.

अध्याय३- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते.

अध्याय ४- स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.

अध्याय ५- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.

अध्याय ६- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.

अध्याय ७- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.

अध्याय ८- बुध्दिमांद्य नाहिशे होतात. विवाह कार्य सुलभ होते.

अध्याय ९- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.

अध्याय १०- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.

अध्याय ११- वाचंदोष तसेच,वेड नाहीसे होते.

अध्याय १२- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.

अध्याय १३- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.

अध्याय १४- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.

अध्याय १५- तिर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.

अध्याय १६- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.

अध्याय १७- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.

अध्याय १८- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.

अध्याय १९- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.

अध्याय २०- गुरूस्मरण करुनी मनी, पूजा करी वो गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासमंध परिहरेल!!

अध्याय २१- मृत्यूभयापासून मुक्तता .

अध्याय २२- वांझपण दूर होते. बाळणतिनिला चांगले दूध येते.

अध्याय ४७- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.

अध्याय ४८- गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.

अध्याय ४९- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते.

अध्याय ५०- ग्रँथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.

अध्याय ५१- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.

अध्याय ५२ - श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक