पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

गर्भातील बाळाच्या व्यंगदोषाला जन्माआधीच रोखता येणार

इमेज
आई-वडिलांचे आनुवंशिक रोग (Genetically disease) घेऊनच बाळ अनेकदा जन्माला येते. मधुमेह, अ‍ॅनिमिया, सिकलसेल, थॅलेसेमिया यासारखे आनुवंशिक आजार आईकडून बाळाला होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे काही आनुवंशिक आजार गर्भातील बाळालाही असतील, तर त्याचे निदान बाळाच्या जन्माआधीच नॉन इन्व्हेसिव्ह प्रीनेटल टेस्टिंग (Noninvasive Prenatal Testing) या चाचणीद्वारे करणे शक्य झाले आहे. ' एनआयपीटी' चाचणी गर्भधारणेपासून पहिल्या तीन महिन्यांत करणे महत्त्वाचे ठरत असून , डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ही तपासणी करावी, असेही वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.  गरोदरपणात प्रत्येक महिलेची सोनोग्राफी केली जाते. या चाचणीत गर्भातील बाळाला व्यंग असल्याची चिन्हे दिसल्यास अशा महिलांना 'एनआयपीटी' चाचणीचा सल्ला दिला जातो. या चाचणीत गर्भात व्यंग आढळल्यास अनेकदा गर्भपाताचा निर्णय घेतला जातो; परंतु आता याला काही प्रमाणात प्रतिबंध करणे शक्य झाले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गर्भातील बाळाला काही आजार आहेत का, याची पूर्वतपासणी शक्य आहे. चाचणी करताना आईच्या रक्तातून बाळाचा 'डीएनए' तपासता येतो . ही चाचणी ...

आयुष्यातील समस्यांवर तोडगा काढता येऊ शकतो; जाणून घ्या कसे?

इमेज
आपल्या आयुष्यात येणार्‍या विविध प्रसंगांना नि भावनांना समर्थपणे सहजतेने सामोरे जाण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये असते, अशा व्यक्तीला मानसिक स्वास्थ्य लाभले, असे म्हणता येईल; परंतु आपल्या आयुष्यात येणार्‍या सर्वच समस्यांना समाधानकारक उत्तरे मिळतात किंवा मार्ग सापडतात, असे होत नाही. सर्वच व्यक्तींमध्ये येणार्‍या प्रसंगांना समतोलाने, धीराने सामोरे जाण्याची कुवत असतेच असे नाही. एखाद्या तज्ज्ञ मानसशास्त्रीय सल्लागाराची मदत घेतली, तर मनावरचा ताण कमी होऊन समस्येवर निश्चितपणे तोडगा काढता येऊ शकतो ; पण आपल्याकडे मनोविकारांबाबत मुळातच जागरुकतेचा अभाव आहे. यामुळेच देशात मानसिक आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. जोधपूर आयआयटीने अलीकडेच केलेल्या अभ्यासात ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. यात म्हटले आहे, मानसिक आरोग्याच्या समस्येची माहिती कुटुंबीयांना देण्याचे प्रमाण भारतात एक टक्क्यापेक्षा कमी आहे. हे विश्लेषण 75 व्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या आकडेवारीवर आधारित आहे. ही आकडेवारी ग्रामीण अणि शहरी भागातील 5.55 लाखांपेक्षा अधिक लोकांशी केलेल्या चर्चेच्या आधारावर आहे. अभ्यासकांच्या मते, मानसिक आरोग्याब...

स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे, कारणे आणि उपचार

इमेज
स्तन, फुफ्फुस, मौखिक आणि आतड्यांप्रमाणेच स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे (Pancreatic Cancer) प्रमाणही सध्या वाढत चालले आहे. स्वादुपिंडाचा कर्करोग जेव्हा स्वादुपिंडात घातक पेशी तयार होतात तेव्हा दिसून येतो. हे एक्सोक्राइन किंवा एंडोक्राइन ग्रंथींच्या कार्यासह स्वादुपिंडाचे कार्यावर परिणाम करते. स्वादुपिंडाचा कर्करोग स्वादुपिंडाच्या (Pancreas) कोणत्याही भागात होऊ शकतो, परंतु बहुतेक स्वादुपिंडाचा कर्करोग स्वादुपिंडाच्या वरच्या भागात दिसून येतो. या प्रकारच्या कर्करोगाची ( Cancer ) लक्षणे, कारणे आणि उपचारांबद्दल अधिक माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. स्वादुपिंडाचा कर्करोग हा अनेक लोकांसाठी अज्ञात घटक आहे. स्वादुपिंड एखाद्याच्या पित्ताशयाच्या जवळ पोटाच्या मागे स्थित असतो. त्यात इन्सुलिन आणि एन्झाईम्ससह संप्रेरक तयार करण्यास मदत करणाऱ्या ग्रंथींचा समावेश असतो. स्वादुपिंडाचा कर्करोग हा एखाद्याच्या स्वादुपिंडाच्या कोणत्याही भागात अनियंत्रित पेशींची वाढ सुरू झाल्यास दिसून येतो. स्वादुपिंडाच्या कर्करोगाची कारणे: म्हणजे पोटाचा संसर्ग, रसायनांचा संपर्क, कौटुंबिक इतिहास, मधुमेह, सिऱ्होसिस, ...

सुंदरकांड

इमेज
 ।‌‌‍‍ सुंदरकांड । " श्रीराम चरित मानस " या ग्रंथाचा इतिहास हा अतिशय तेजस्वी आहे. या पवित्र ग्रंथाचा पारायणे करून अनेकांनी आपल्या मनःशांतीचा ठेवा सहजच प्राप्त करून घेतला आहे. काही व्यक्तीनां चांगल्या दर्जाचे आध्यात्मिक अनुभव त्यांना आलेले आहेतच,तसेच अनेकांचे संकटे दूर झाली आहेत. या ग्रंथातील प्रत्येक ओळ व शब्द मंत्र आहेत. या ग्रंथातील असलेल्या सुंदरकांडात हनुमंताचा महिमा एकूण 60 दह्यात लिहिलेला असून आपल्या जीवनात येणारे संकटाचा सामना करण्यासाठी मंगळवार ते शनिवार असे पाच दिवसात या ग्रंथाचे एकूण 15 पाठ करावेत. ज्या वेळी संकट निवारणासाठी मानवी प्रयत्न कमी ठरतात त्यावेळी ते संकट दूर करण्यासाठी या सुंदरकांड पाठ करावेत असे अनेक तज्ञ व्यक्ती सांगतात. सुंदरकांड या ग्रंथातील प्रत्येक दोहा म्हणजेच एक अतिशय चांगला सिध्द मंत्रच आहे.  आपल्या रोजच्या जीवनात उद्भवणारे अनेक संकटावर मात करण्यासाठी या ग्रंथातील विशिष्ट दह्याचा पाठ करावा त्यामुळे आपले जीवन सुखकर होईल. * लक्ष्मीप्राप्तीसाठी... निज पद नयन लिए, मन राम पद कमल लीन। परम दुखी भा पवनसुत,देखिल जानकी दीन।। वरील दोहा रोज सकाळी 121 वेळा...

रात्री उशिरापर्यंत रील्स, वेब सिरीज पाहणाऱ्यांमध्ये वाढत चाललेल्या या आजाराबद्दल जाणून घ्या व सावध व्हा

इमेज
आजकाल मोबाईल, संगणक आदींचा उपयोग कामापेक्षा करमणुकीसाठी देखील जास्त प्रमाणात वाढला आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर रील्स, वेबसिरीज पाहणे अथवा गेम्स खेळणे असे प्रकार सध्या केला जात आहेत. अनेकांना हे खेळण्याचे व्यसनच जणू जडले आहे. तासनतास मोबाइलमध्ये घालविल्यामुळे पुरेशी झोप होत नाही. यातून तणाव वाढतो. कालांतराने झोपेचा प्रयत्न केला तरी झोप लागत नाही. अशा स्थितीत एपिलेप्सी अर्थात अपस्मार हा अजार होण्याचा धोका बळावतो. या आजारामुळे मेंदूवर दीर्घकालीन परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात व या मुळे रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो असे म्हटले जाते. हातपायांना मुंग्या येतात, मानसिक संतुलन बिघडते आदी स्वरूपाचा त्रास वाढतो. हा टाळण्यासाठी वेळीच काळजी घेणे गरजचे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. एपिलेप्सी हा मेंदूशी संबंधित एक जुना आजार आहे. या आजाराचे वेगवेगळी लक्षणे आहेत. वेळीच उपचार घेतले तर हा आजार औषधांनी बर होतो. अन्यथा शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. धावपळीचे जीवन, वाढता तणाव, व्यसन, असंतुलित आहार यासह रात्री उशिरापर्यंत जागणे आदी कारणांमुळे या आजारांचा धोका वाढतो. को...

नवीन शैक्षणिक सत्र 2024-25:केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थाचे वय निश्चित करण्यात आले

इमेज
  पुढील शैक्षणिक वयाची 6 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यालाच प्रवेश मिळणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थाचे वय निश्चित करण्यात आले असून, देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. नवीन शैक्षणिक सत्र 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलाचे वय किमान 6 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे, असे केंद्राने राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. एनईपी 2020 अंतर्गत ही वयोमर्यादा प्रस्तावित आहे, यावर गेल्या वर्षी देखील चर्चा झाली होती. गेल्यावर्षीही असेच पत्र पाठवण्यात आले होते. आता सरकारने पुन्हा एकदा शाळांना आठवण करुन दिली आहे.

Train Ticket Cancellation Fee: रेल्वे तिकीट कॅन्सल करणाऱ्यांना IRCTC चा दणका, आता एवढे पैसे कापणार

इमेज
 IRCTC आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी आपल्या सविधेत अनेक नवीन बदल करत असते. IRCTC च्या ॲपद्वारे तुम्ही घरबसल्या तिकीट बुक करू शकता. मात्र अनेक वेळा आपण आपल्या नियोजनानुसार आधीच तिकीट बुक करून ठेवतो आणि ऐनवेळी काही आपत्कालीन कारणांमुळे तिकीट रद्द करावे लागते. तिकीट रद्द केल्यावर आपल्या कॅन्सलेशन चार्ज भरावा लागतो. रेल्वे तिकीट रद्द करण्याचे दोन प्रकार आहेत. एकतर तुम्ही चार्ट बनवण्यापूर्वी तुमचे तिकीट रद्द करू शकता आणि दुसरा म्हणजे चार्ट बनल्यानंतर तुम्ही तिकीट रद्द करू शकता.  रेल्वे प्रवाशांना आता तिकीट कॅन्सल करताना विचार करावा लागणार आहे. आयआरसीटीसीने आता तिकीट कॅन्सल करण्याचे शुल्क वाढवले आहे. नव्या नियमानुसार तुम्ही 48 तासांपूर्वी कन्फर्म केलेले तिकीट रद्द केले तर तुम्हाला एसी फर्स्ट क्लास एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 240 रुपये, एसी 2 टियर/फर्स्ट क्लाससाठी 200 रुपये, एसी 3 टायर/एसी चेअर कार/एसी 3 इकॉनॉमीसाठी 180 रुपये कॅन्सलेशन शुल्क भरावा लागेल. स्लीपर क्लाससाठी तुम्हाला 120 रुपये मोजावे लागतील, तर द्वितीय श्रेणीसाठी तुम्हाला 60 रुपये कॅन्सलेशन चार्ज द्यावे लागतील. 48 तास ते 12 ...

लेक लाडकी योजना नेमकी काय?

इमेज
  महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ मध्ये सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ कसा मिळवावा, योजना नेमकी काय, कोण पात्र असेल, अर्ज कसा करायचा? सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊयात… या मुलींना मिळणार लाभ? मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना ही १ एप्रिल २०२३ पासून सुरू करण्यात आली आहे. ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना मिळणार आहे. या योजनेतून तिच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत टप्प्याटप्प्यानं १ लाख १ हजार रुपये मिळणार आहे, अशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करताना दिली आहे. या योजनेनुसार, राज्यात मुलीच्या जन्मानंतर ५००० रुपये देण्यात येणार आहे. तसेच इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये अनुदान दिले जाईल, तर मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर मुलीला रोख ७५ हजार रुपये देण्यात येतील. ‘ लेक लाडकी योजना’ नेमकी काय? महाराष्ट्र सरकारची ल...

तज्ञांकडून जाणून घ्या भारतात तरुण स्त्रियांमध्ये Breast Cancer वाढण्याची कारणे

इमेज
  स्तनाचा कर्करोग हा जगभरातील कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार जगभरात स्तनाच्या कर्करोगाची जवळपास 2.3 दशलक्ष प्रकरणांचे निदान झाले आहे. 2018 च्या आकडेवारीनुसार भारातात महिलांमध्ये आढळलेल्या सामान्य कर्करोगांपैकी 27.7% स्तनाचा कर्करोग होता. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार भारतात दर 4 मिनिटांनी एका महिलेला स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान होत आहे. भारतीय महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा पहिल्या क्रमांकाचा कर्करोग आहे. या आजाराचे गंभीर परिणाम लक्षात घेऊन आरोग्य क्षेत्राने आवश्यक ती पावले उचलणे महत्वाचे आहे ज्यामुळे रोग टाळण्यास मदत होईल. स्तनपान न करणे या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी टाइम्स नाऊ टिमने रुबी हॉल क्लिनिक पुणे येथील सल्लागार ब्रेस्ट सर्जन डॉ अनुपमा माने यांच्यासोबत चर्चा केली. 'पाश्चात्य देशांमध्ये स्तनाचा कर्करोग सामान्यत: वृद्ध महिलांमध्ये जास्त आढळतो मात्र भारतात, तो कमी वयाच्या महिलांमध्ये जास्त आढळतो, असे दिसून येत आहे. BRCA 1 आणि 2 म्युटेशन सारख्या अनुवांशिक घटकांमुळे तसेच जीवनशैलीतील बदलांम...

Indian businessman donates Rs 2.5 crore to free 900 prisoners in UAE

इमेज
An Indian businessman and philanthropist donated 1 million dirhams (approximately Rs 2.5 crore) to secure the release of 900 prisoners from jails across the Gulf nation since the beginning of 2024. He aims to get 3,000 prisoners released this year. Firoz Merchant, 66, owner of Pure Gold Jewellers, donated 1 million dirhams to the United Arab Emirates (UAE) authorities. He is based in Dubai. This is a message of humility, humanity, forgiveness and kindness ahead of Ramzan, Firoz Merchant's office said. "Prominent Dubai-based Indian businessman and philanthropist Firoz Merchant of Pure Gold has donated close to ₹ 2.25 Crores (AED 1 million) to ensure the release of 900 prisoners from jails across the Arabian nation," said the statement from his office. Merchant, known for his 'The Forgotten Society' initiative, has already facilitated the release of 900 prisoners since the beginning of 2024. This included 495 prisoners from Ajman, 170 prisoners from Fu...

What is Epilepsy ?

इमेज
Epilepsy is a neurological disorder that leads to recurring, unprovoked seizures . Here are some key points about epilepsy: Epilepsy is characterized by abnormal electrical brain activity, resulting in seizures. These seizures can manifest as unusual sensations, behaviors, or loss of awareness. Types of Seizures: Focal Seizures: These originate in a specific part of the brain. They can occur with or without loss of awareness. Symptoms may include altered emotions, sensory changes (like smell or taste), dizziness, and involuntary jerking of body parts. Generalized Seizures : These initially involve all areas of the brain. They can cause loss of consciousness, staring spells, uncontrollable jerking, and altered emotions. Who Gets Epilepsy? Common Condition: Approximately 3 million people in the U.S. have epilepsy, making it the fourth most common neurological disease after migraine, stroke, and Alzheimer’s. Age Group : Although children and older adults are more susceptible, anyone can ...

11 Powerful ways to Improve child's Memory

इमेज
Improving a child’s memory is essential for their learning and overall development. Here are 11 effective strategies to boost your child’s memory power: Encourage Questions: Help your child develop a deeper understanding of subjects by encouraging them to ask questions. Understanding a topic is the first step toward better memory retention. Create Rhymes and Songs: Our brains respond well to music and patterns. Encourage your child to create rhymes, poems, or songs related to the information they’re learning. This can enhance memory recall. Make Learning Exciting: Foster enthusiasm for learning by exploring different subjects. Visit libraries, museums, or art galleries with your child. When they are interested in the material, it becomes easier to remember. Encourage Active Learning: Engage your child in discussions about various topics. Ask them what they think and encourage critical thinking. This helps keep information in their minds, improving memory power. Use Visual Aids: Vis...

सॅमसंगने आपला नवीन फिटनेस ट्रॅकर 'गॅलेक्सी फिट 3' भारतात लॉन्च केला आहे.

इमेज
Samsung Galaxy Fit 3 Launched In India: 13 दिवसांपर्यंतच्या बॅटरी लाइफसह भारतात लॉन्च झाले 'सॅमसंग गॅलॅक्‍सी फिट 3' फिटनेस ट्रॅकर; किंमत आणि वैशिष्ट्य घ्या जाणून   Samsung Galaxy Fit 3 Launched In India: सॅमसंगने आपला नवीन फिटनेस ट्रॅकर 'गॅलेक्सी फिट 3' भारतात लॉन्च केला आहे. यापूर्वी Samsung Galaxy ने Galaxy Fit 2 लाँच केले होते. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता . नवीन लाँच केलेल्या फिटनेस ट्रॅकरची किंमत 4,999 रुपये असणार आहे. ग्राहकांना फिटनेस ट्रॅकरग्रे, पिंक गोल्ड आणि सिल्व्हर या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. ग्राहक Samsung अधिकृत वेबसाइट तसेच इतर प्रमुख ऑफलाइन प्लॅटफॉर्मद्वारे हा ट्रॅकर खरेदी करु शकतात. वेलनेसच्‍या या नवीन युगामध्‍ये वापरकर्त्‍यांची त्‍यांच्‍या आरोग्‍याबाबत अधिक सर्वसमावेशक माहिती मिळण्‍याची इच्‍छा आहे आणि सॅमसंग वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या वेलनेस प्रवसामध्‍ये मदत करण्‍यासाठी प्रगत हेल्‍थ मॉनिटरिंग टूल्‍स प्रदान करण्‍याप्रती कटिबद्ध आहे, असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे वरिष्‍ठ संचालक आदित्‍य बाबर यांनी सांगितलं. गॅलॅ...

Motorola चा 'हा' जबरदस्त फोन 6000 रुपयांनी स्वस्त, फ्लिपकार्टवर सुरु आहे सेल.

इमेज
  Flipkart वर मंथ-एंड मोबाईल फेस्ट सेल सुरू आहे आणि सेलमध्ये ग्राहकांना फोनवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. 23 फेब्रुवारी पासून सेल सुरु झाला असून, हा सेल 29 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. ग्राहक येथून Motorola Edge 40 Neo 27,999 रुपयांऐवजी 21,999 रुपयांना घरी आणू शकतात. म्हणजेच या फोनवर ग्राहक 6,000 रुपये वाचवू शकतात. विशेष बाब म्हणजे या फोनवर एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना 1,000 रुपयांची सूट दिली जात आहे. या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची 144Hz 10 बिट वक्र स्क्रीन आहे. याशिवाय हा फोनही खूप स्मार्ट देखील आहे. चला त्याची सर्व वैशिष्ट्ये जाणून घेऊया… MediaTek चा हा चिपसेट असणारा फोन जगातील पहिला फोन आहे. कॅमेरानुसार, Motorola Edge 40 Neo मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, आणि तो OIS सह 50-मेगापिक्सेल सेन्सर ऑफर करतो, आणि नंतर त्यात 13-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल स्नॅपर आहे, जो मॅक्रो आणि डेप्थ फोटोग्राफीला देखील सपोर्ट करतो. बॅटरी सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पॉवरसाठी, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे आणि ती 68W TurboPower फास्ट ...

5G Smartphone : 15 हजारांपेक्षा स्वस्त 5G स्मार्टफोन घ्यायचा आहे का? मग हे पाच पर्याय ठरतील बेस्ट

इमेज
  भा रतात 5 जी सर्व्हिस सुरु झाली असून अनेक जण आपला हँडसेट बदलण्याच्या तयारीत आहेत. 5 जी सुविधेमुळे हाय स्पीड इंटरनेटचा फायदा घेऊ शकतो. भविष्याच्या दृष्टीकोनातून अनेक कंपन्यांनी आपले 5 जी स्मार्टफोन लाँच केले आहे. पण काही जणांचं बजेट नसल्याने 4 जी स्मार्टफोनवर समाधान मानत आहेत. पण तुम्हालाही 5 जी स्मार्टफोन घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेडमी ते सॅमसंगसारखे टॉप ब्रँडने स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन आणले आहेत.  सॅमसंग Galaxy M13 Samsung Galaxy M13 ची किंमत 13,380 रुपयांपासून सुरू होते. फोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले, 6000mAh बॅटरी, ट्रिपल कॅमेरा सेटअप (50MP+5MP+2MP, 8MP फ्रंट कॅमेरा) आणि अनेक उत्तम फीचर्स आहेत. रेडमी 12 5G भारतात रेडमी फोनचेही चाहते आहेत. Redmi 12 5G ची किंमत 12,999 रुपयांपासून सुरू होते. 6.79 इंच FHD+ 90Hz डिस्प्ले उपलब्ध आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. यात 50MP ड्युअल कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. POCO M6 Pro 5G पोकोचे स्मार्टफोन आता भारतात हळूहळू पाय रोवत आहे. POCO M6 Pro 5G ची किंमत 10,999 रुपयांपासून सुरू होते. फोनमध्ये 6.7 इंच फुल ए...

flipkart iphone 14 news : ही संधी सोडू नका! १२८ जीबीच्या 5G आयफोनवर तब्बल 23 हजारांची सूट

इमेज
आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तो स्वस्तातही हवा असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. आयफोन १४ हा आयफोन १५ पेक्षा थोडा जुना असला तरी iOS डिव्हाइसवर स्विच करू पाहणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. आयफोन १४ आणि १५ मध्ये डिझाइनच्या बाबतीत अजिबात फरक नाही. मूळ किंमतीपेक्षा २३ हजारांनी स्वस्त अ‍ॅपलनं २०२२ मध्ये आयफोन १४ लॉन्च केला होता. त्यावेळी १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत ७९,९०० रुपये होती. हाच फोन आता फ्लिपकार्टवर केवळ ५६,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच हा फोन त्याच्या मूळ किंमतीपेक्षा २२,९०१ रुपयांनी स्वस्तात मिळत आहे. या फोनच्या खरेदीवर अनेक बँकांनी ऑफर देऊ केल्या आहेत. त्यामुळं फोन आणखी कमी किंमतीत मिळू शकतो. जुना फोन असल्यास त्यावर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. तुमच्याकडील जुन्या आयफोन १२ च्या बदल्यात आणखी २० हजार रुपयांपर्यंत आणि जुन्या आयफोन १३ च्या बदल्यात २९ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. काय आहेत आयफोन १४ ची वैशिष्ट्ये? आयफोन १४ आणि १५ चा लूक सारखाच आहे. मात्र, कंपनीनं लाँच केलेल्या नव्या आयफोन मॉडेल्समध्ये अधिक प्रभावी कॅमेरा आणि अत्याधुनिक ट...

These 4 banks offer special interest rates on electric vehicle (EV) loans

इमेज
Many banks offer special rates for electric vehicles in India. The purchase of an electric vehicle is an eco-friendly and ecologically responsible option; the government understands this and provides incentives and tax breaks. These financial benefits may lower the overall cost of electric vehicles. Make sure to take advantage of all of the incentives and tax breaks available when purchasing an electric car. SBI Green Car Loan (For Electric Cars) details  SBI offers further concession of 25 BPs in applicable rate of interest for normal car loan across the category of customers. According to the SBI website, “Festive Dhamaka: Zero Processing Fee till 31st January 2024. Avail now!” SBI Green Car Loan (For Electric Cars) provides rates ranging from 8.75% to 9.45%. The new system will provide loans at interest rates that are up to 20 basis points cheaper than the present auto lending program. According to the SBI website, the margin will range from 90% to 100% of the on-road pricing fo...

इलेक्ट्रिक कार (ईव्ही) घ्यायचीय? ही बँक देत आहे 100% कर्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती

इमेज
आता पेट्रोलच्या दरांची चिंता न करता इलेक्ट्रिक कार (ईव्ही) घ्यायची असेल तर ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रदूषण रोखण्यासाठी ईव्ही कार खरेदीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एसबीआयने स्वस्त व्याजदरात कर्ज देणाऱ्या योजना आणल्या आहेत. त्यामुळे ईव्ही कार घ्यायचं तुमचं स्वप्न सहज पूर्ण होऊ शकतं. एसबीआय ही देशातली सगळ्यात मोठी सरकारी बँक आहे. ईव्ही कार घेण्यासाठी एसबीआयने नवीन योजना आणली आहे. या योजनेद्वारे 21 ते 70 वर्ष वयाच्या ग्राहकांना तीन ते आठ वर्षांच्या मुदतीसाठी सुलभ हप्त्यांत कर्ज दिलं जाणार आहे. सर्वसाधारण ऑटो लोनपेक्षा ईव्ही ऑटो लोनच्या व्याजदरात 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. एवढंच नाही तर कारच्या ऑन रोड किमतीच्या 90 टक्के कर्ज दिलं जातं. काही गाड्यांसाठी तर चक्क 100 टक्के कर्ज मिळू शकतं. त्यामुळे तुमच्याकडे आत्ता डाऊन पेमेंट करायला काहीही सेव्हिंग नसेल तरी तुम्ही सहज कार घरी आणू शकता. स्टेट बँक सध्या ऑटो लोनवर 8.85 ते 9.80 टक्के व्याजदर आकारते. ईव्ही कारसाठी हा व्याज दर 8.75 ते 9.45 पर्यंत कमी होतो. विविध वयोगटातील व्यक्तींसाठी एसबीआयने कर्ज योजना आणल्या आहेत. वार्षिक उत...

'या' व्यक्तींना करता येईल सलग 6 महिने एसटीचा मोफत प्रवास

इमेज
 यापूर्वीच राज्य शासनाने मोठे निर्णय घेत महिलांसाठी एस टी च्या तिकिटामध्ये 50 टक्के सूट दिली आहे. शिवाय जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर आता एसटी महामंडळाकडून आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सहा महिने सलग एसटीचा प्रवास मोफत करता येणार आहे. हा प्रवास कोणाला मोफत करता येणार आहे ? त्यासाठी काय अटी आहेत चला जाणून घेऊया… एसटी महामंडळाने जारी केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार आता (Maharashtra S. T.) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या, ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या तसेच वैद्यकीय कारणांमुळे अपात्र ठरलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वयाच्या 75 वर्षांपर्यंत सलग सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एसटीचा मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठी त्यांना पास मिळणार आहे. याशिवाय, एसटी महामंडळातील (Maharashtra S. T.) सेवेत असताना मृत्यू पावलेल्या, सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विधवा, विधूर यांना वयाच्या ६५ वर्षापर्यंत दरवर्षी सलग सहा महिन्यांसा...

पाण्यामुळे नवग्रहदोष, संकट दूर होतात? पाणी तुमच्यासाठी कसं ठरेल वरदान? काय सांगते डॉ. जया मदन

इमेज
पाण्याला आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे .  तहान भागवण्यापासून ते उपासनेपर्यंत धर्मशास्त्रात अतिशय महत्त्व आहे. पंचतत्वावर आधारित वास्तुशास्त्रात पाण्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू धर्मात पाणी अत्यंत पूजनीय मानले गेले आहे. सनातन परंपरेत पाणी हे श्रीचे म्हणजेच माता लक्ष्मीचे किंवा दुसऱ्या शब्दांत संपत्तीचे प्रतीक मानलं गेलं आहे.  ज्योतिषशास्त्रानुसार पाण्याचा मुख्यत: चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंध आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करुन तुम्ही तुमच्या कुंडलीतील चंद्र आणि शुक्र बलवान करु शकता. पण तुम्ही पाण्याचा अयोग्य वापर केल्यास चंद्र आणि शुक्र खराब स्थितीत येतात आणि त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो. पाण्यामुळे नवग्रहदोष, संकट दूर होतात? जेव्हा तुम्हाला व्यक्तितव्य मजबूत करायचं असेल तर सूर्यदेवाला पाणी अर्पण करायला हवं. जेव्हा तुम्हाला भावनिकदृष्ट्या समतोल राखायचं असेल तर तुम्हाला शिवलिंगवर जल अर्पण करायच आहे. त्यामुळे तुमचा चंद्र मजबूत होतो. जेव्हा तुम्हाला आयुष्यात शिस्त आणि सकारात्मक निकाल हवे असतील तर घरातील काम करणारी मंडळी, कुरिअर आणणारा माणूस इत्यादी लोक, ज...

अनोखे व्यक्तीमत्व

इमेज
मित्रांनो ,आज फेसबुकवर मला देवा धर्माच्या गोष्टी या ग्रुप वर श्याम दुसाने यांची एक छान पोस्ट वाचण्यात आली तीच येथे देत आहे. 27वर्षात दहा बारा लाख कँन्सरग्रस्त रुग्णांना अन त्यांच्या नातेवाईकांना दुपारचे भोजन मोफत देणाऱ्‍या मुंबईच्या हरखचंद सावला यांना मात्र कोणी ओळखतही नाही.. पण गेल्या 27वर्षात कँन्सरग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना देव सापडला तो हरखचंद सावला यांच्या रुपात, मुंबईच्या परळ भागातुल प्रसिद्ध टाटा कँन्सर हाँस्पिटलच्या समोरील फूटपाथवर उभा राहुन तिशीतील एक तरुण खाली उभ्या असलेल्या गर्दिकडे टक लावुन पाहत राहायचा. मृत्युच्या दारात उभा राहील्यामुळे रुग्णांच्या चेहऱ्‍यावरील दिसणारी ती भीती, त्यांच्या नातेवाईकांची भकास चेहऱ्‍याने होणारी ती धावपळ पाहुन तो तरुण खुप अस्वस्थ व्हायचा बहुसंख्य रुग्ण बाहेर गावाहुन आलेले गारीब लोक असायचे.कुठे कोणाला भेटायचे,काय करायचे हेही त्यांना ठाऊक नसायचे. औषध पाण्यासाठी नव्हे तर त्यांच्याकडे जेवायलाहि पैसे नसायचे. ते सार दृष्य पाहुन तो तरुण खिन्न मनाने घरी परतायचा.. आणि शेवटी याच तरुणाने एक मायेचे पाऊल उचलले.. त्याचे एक चांगल हाॅटेल भाड...
इमेज
  पेटंट म्हणजे काय, त्यांचा कालावधी किती असतो यासोबतच पेटंटशी संबंधित सर्व माहिती आपण आज जाणून घेऊयात. न्यूज18 लोकमतच्या टीमने मूळ अमरावती येथील रहिवासी आणि सध्या ठाणे येथे स्थायिक झालेल्या अ‍ॅडव्होकेट ऊर्वी केचे यावलीकर यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी याबाबतची सर्व माहिती दिली. पेटंट म्हणजे काय? पेटंट हा एक कायदेशीर अधिकार आहे जो अनेक देशांमध्ये अस्तित्त्वात आहे, जो शोध व आविष्कारासाठी दिला जातो. हा अधिकार सरकारद्वारे Patent Owner ला मर्यादित कालावधीसाठी दिला जातो. फक्त Patent Owner च त्याच्या अविष्काराचे उत्पादन आणि विक्री करू शकेल आणि त्याच्या संमतीशिवाय कोणीही तो शोध वापरल्यास तो व्यक्ती कायदेशीर कार्यवाहीसाठी जबाबदार राहील. पेटंट कायद्याचे उद्देश काय? हा कायदा कशासाठी अस्तित्वात आला? सर्वात महत्वाचे म्हणजे नवीन उत्पादनांच्या आविष्कारकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना विशेष अधिकार देण्यासाठी Patents Act 1970 हा कायदा अस्तिवात आला आहे. पण भारत हा World Trade Organization (WTO) चा सदस्या असल्यामुळे TRIPS म्हणजे Trade-Related Aspects of Intellectual Property Rights या in...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक

'या' गोष्टी गुप्त ठेवा